Tree - Rashi
आजचे वास्तव परिस्थिती

आजचे वास्तव परिस्थिती

आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे पण करणार काय? मग काय एसी लावणार का सगळीकडे ? पण ते अशक्य आहे, परंतु एसी सारखे काम करणारी झाडे लावू शकतो. आज भारतात 500 कोटी झाडांची गरज आहे. सध्याचे तापमान पाहिले तर ते 45 ते 49 अंश सेल्सियस जायला लागलेली आहे. जर हे तापमान 55 – 60°c गेले तर मानव जगणार नाही, पाणी साठी शिल्लक राहणार नाहीत म्हणून आपण प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. लवकरच पाऊस येणार आहे, तयारीला लागा, जिथे जागा मिळेल तिथे कुठेही झाडे लावा, पण लावाच. आपल्या जीवनाशी निगडित आणि आपल्या राशीशी निगडित असलेली झाडे लावा, आमच्याकडून ही झाडे घरपोच उपलब्ध करून दिली जातात. याच्यामुळे दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि जीवनात दिव्य प्रकाश निर्माण होतो, ती झाडे म्हणजे आपल्या राशीची झाडे , फळाचे उत्पादन देणारी झाडे, प्रचंड उत्पन्न देणारी झाडे , आरोग्य देणारी झाडे घरपोच मिळतात. आजच आपली झाडे बुक करा आणि येत्या पावसाळ्यात सर्वत्र आपण सर्वांनी मिळून झाडे लावूया.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म