Alert

Alert

आवाहन!
मागील अनेक वर्षाचे गर्मीने रेकॉर्ड तोडले आहे. यावर्षी तर 45° c तापमान वाढलेले आहे, आणि दररोज वाढतच आहे. जर असेच वाढत राहिले तर मानव, प्राणी, पक्षी यांना जीवन जगणे मुश्कील आहे. आज तापमान नियंत्रण ठेवायचे असेल तर आपल्या भारत देशामध्ये 500 कोटी झाडे लावावी लागतील, तरच आपण स्वच्छ आणि उत्तम पर्यावरण निर्माण करू शकतो. जर आपण प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर अशक्य नाही शक्य आहे. चला तर आम्ही आपणास पाच भाग्यशाली झाडे देत आहोत, जे आपले जीवन बदलून टाकणार आहेत.
१. आपल्या राशीनुसार दोन झाडे
2. आर्थिक उत्पन्न देणारी दोन झाडे
3. आरोग्यासाठी एक झाड आणि या झाडांबरोबर आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी भाग्यलक्ष्मी यंत्र आपणास देत आहोत. आपली शंभर टक्के आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती बदलणार.
एक कोटी वृक्ष लागवडीमध्ये आपले सहर्ष स्वागत….स्वागत मूल्य सहाशे रुपये.
संपर्क – भाग्यलक्ष्मी हरितक्रांती संघ

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म